आज भेटली होतिस तू मला..
त्याला दोन वर्षे उलटून गेली...
म्हणाली होतीस मी तुझीच होईन..
अन दुसरयाचा हात पकडून गेलीस..
मी तुला नाही देत दोष..
तो मला हक्कच नाही..
नशिबच रुसले माझे..
त्याला काही औषध नाही...
तु मात्र वेळोवेळी..
मला साथ दिलास...
तो हात सोडला नाहीस..
मैत्रीचा जो हात दिलास..
वेळ मलम लावते..
म्हणे प्रत्येक जखमेवर...
पण त्या जखमांचे काय..
ज्या असतात खपलीवर...
तु शेवटची भेटलीस..
अन काळजात पोचली थेट..
जाता जाता दुर माझ्यापासून..
देऊन गेलीस या शब्दांची भेट..
©*मंथन*™.. १४/०२/२०१२ रात्रौ १२.००
त्याला दोन वर्षे उलटून गेली...
म्हणाली होतीस मी तुझीच होईन..
अन दुसरयाचा हात पकडून गेलीस..
मी तुला नाही देत दोष..
तो मला हक्कच नाही..
नशिबच रुसले माझे..
त्याला काही औषध नाही...
तु मात्र वेळोवेळी..
मला साथ दिलास...
तो हात सोडला नाहीस..
मैत्रीचा जो हात दिलास..
वेळ मलम लावते..
म्हणे प्रत्येक जखमेवर...
पण त्या जखमांचे काय..
ज्या असतात खपलीवर...
तु शेवटची भेटलीस..
अन काळजात पोचली थेट..
जाता जाता दुर माझ्यापासून..
देऊन गेलीस या शब्दांची भेट..
©*मंथन*™.. १४/०२/२०१२ रात्रौ १२.००
Tags:
माझ्या कविता